पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Ration Card : ई-केवायसी करा अन्यथा रेशन कार्ड होणार रद्द प्रशासनाने या तारखेपर्यंत दिली अंतिम मुदत

इमेज
 Ration Card :  ई-केवायसी करा अन्यथा रेशन कार्ड होणार रद्द प्रशासनाने या तारखेपर्यंत दिली अंतिम मुदत ''National Food Security Scheme: अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. '' Ration Card : ई-केवायसी  राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना ( Ration Card ) ई-केवायसी चे बंधन घातले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ( National Food Security Scheme)- गरीब गरजूंना रेशन धान्य पुरवठा केला जातो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना सरकारने  ई- केवायसीची अट घातली आहे. योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई- केवायसीतून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली आहे. ई- केवायसी ( E- kyc) न केलेल्यांचे रेशन धान्य, तसेच रेशन कार्ड 1 नोव्हेंबर पासून बंद होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना ( Ration Card) ई- केवायसीचे बंधन घातले आहे. अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. मात्र, तरी...

"Adhaar Updation Center's | आधार कार्ड अपडेट करणे झाले सोपे आणि सुलभ; या ठिकाणीही मिळणार सुविधा"

इमेज
 "Adhaar Updation Center's | आधार कार्ड अपडेट करणे झाले सोपे आणि सुलभ; या ठिकाणीही मिळणार सुविधा" Adhaar Updation  Adhaar Updation Center's|  आपले आधार कार्ड हे आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा असा ओळखीचा पुरावा आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड आहे. अगदी नवजात जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्ध झालेल्या लोकांपर्यंत सगळ्यांकडे आधार कार्ड आहे. कारण आधार कार्ड आपल्या भारतातील ओळखीचा मुख्य पुरावा आहे. परंतु आपल्याला या आधार कार्ड मध्ये वेळोवेळी अपडेट करावे लागतात. जर तुम्हाला देखील तुमच्या आधार कार्ड अपडेट (Adhaar Updation Center's) करायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. आतापर्यंत आधार कार्ड अपडेट करताना नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतु आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला अत्यंत सुलभ प्रक्रिया मिळणार आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लोक आधार केंद्रावर जाऊन लांब लचक रांगा लावत होते. परंतु आता तसे करण्याची काहीही गरज नाही. यासाठी अत्यंत सोपा पर्याय सरकारने जाहीर केलेला आहे. पोस्ट इंडिया ने त्याच्या सोशल ...

'पोकरा'मध्ये 21 जिल्ह्यांतील 6959 गावांचा नव्याने समावेश! तुमच्या गावाचे नाव आहे का तपासा...?

इमेज
 'पोकरा'मध्ये 21 जिल्ह्यांतील 6959 गावांचा नव्याने समावेश! तुमच्या गावाचे नाव आहे का तपासा...? Pocra Yojna Maharashtra  Pocra Yojna Maharashtra 2024 - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प याच्या अंतर्गत पोखरा ही योजना येते. ही पोखरा योजना शेतकऱ्यांसाठी बनवली आहे. पोखरा योजनेत मार्फत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम योजना आहे. त्यामध्ये किती टक्के अनुदान दिले जाते व यामध्ये कुठल्या योजना समाविष्ट आहे ते आपण जाणून घेणार आहोत. ही योजना गरजू शेतकऱ्यांना व य योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे पोखरा योजनेअंतर्गत यामध्ये 21 जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत.  हे जिल्हे पुढीप्रमाणे आहेत : अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ. भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव या प्रकल्पाला दिलेले आहे ज्ञानदीप देशमुख यांनी कृषी विभागामध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी केलेली आहे.  यादीत तुमच्या गावाचे नाव तपासण...

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती ( ICDS Bharti )

इमेज
 एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती ( ICDS Bharti ) जाणून घ्या अर्ज प्रकिया  एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती  ICDS Requirement: महिला व बाल विकास विभाग एकात्मिक विकास सेवा योजना अंतर्गत मुख्य सेविका गट-क संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील एकूण 102 रिक्त पदांच्या भरती करिता फक्त पात्र महिला उमेदवाराकडून विभागाच्या    https://icds.gov.in   या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 14/10/2024 रोजी 11:00 वा. पासून ते दिनांक 3/11/2024 रात्री 23:55 वा. या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदांच्या भरती करता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ( Computer Based Test ) ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेमधून महाराष्ट्र राज्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्पांतर्गत सरळसेवेच्या कोट्यातील गट-क संवर्गातील मुख्यसेविका यांची 102 पदे भरण्यात येणार आहेत. परिक्षा दिनांक: याबाबतची माहिती    https://icds.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उमेदवारांच्या ऑनला...

लाडकी बहीण योजना सरकारने तुर्तास थांबवली! काय आहे कारण ? जाणून घ्या

इमेज
 Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना सरकारने तुर्तास थांबवली! काय आहे कारण ? जाणून घ्या लाडकी बहीण योजना सरकारने तुर्तास थांबवली!  कोटी महिलांना आगाऊ रक्कम मिळाली, दहा लाख महिला वंचित राहण्याची शक्यता  बहुचर्चित 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना सरकारनं तूर्तास थांबविली आहे. राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने हा निर्णय घेतला आहे. मात्र 2 कोटी 34 लाख महिलांच्या बँक खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा आगाऊ हप्ता जमा झाला असल्याने निवडणूक आयोगाला लाडक्या बहिणींनी गुंगारा दिला आहे. आता केवळ दहा लाख महिलांच्या खात्यात अद्याप हप्ता आलेला नाही. मतदारांवर आर्थिक लाभ देऊन प्रभाव टाकणाऱ्या योजना ताबडतोब थांबविल्या जाव्यात अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून सर्व प्रशासकीय विभागांना आज पुन्हा देण्यात आले आहेत. आर्थिक लाभ देणाऱ्या कोणत्या योजना आहेत? याचा आज पुन्हा आढावा घेण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सर्व विभागाकडे याबाबतची विचारणा केली आहे. त्यावेळी महिला व बालकल्याण विभागाची "लाडकी बहिण" योजना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देत असल्याकड...

आता शेतकऱ्यांना मिळणारं 15 लाखाचे कर्ज: शेतकऱ्यांनो! गट शेतीसाठी केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून देते 15 लाखाचे अनुदान अर्ज कसा करायचा जाणून घ्या ?

इमेज
 Government Scheme: शेतकऱ्यांनो! गट शेतीसाठी केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून देते 15 लाखाचे अनुदान अर्ज कसा करायचा जाणून घ्या ? "प्रधानमंत्री किसान एफपीओ योजना" असो या योजनेचे नाव आहे. या योजनेचा लाभ शेतकरी उत्पादक संघटनेशी संबंधित शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. प्रधानमंत्री किसान एफपीओ योजना Pm Kisan Yojana: केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवते. देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या अजूनही शेतीतून आपला उदरनिर्वाह करते, त्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार विशेष लक्ष देते. सरकार शेतकऱ्यांसाठी ही अनेक मोठ्या योजना राबवत आहे, ज्याच्या देशातील करोडो शेतकऱ्यांना फायदा होतो. आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्या शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक मदत दिली जाते. देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी विविध योजना राबवत आहेत. पी एम किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम होण्यासाठी चालविली जात ...

बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! बांधकाम कामगारांना मिळणार 5000 रुपयांची आर्थिक मदत

इमेज
 बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! बांधकाम कामगारांना मिळणार 5000 रुपयांची आर्थिक मदत..  बांधकाम कामगार योजना  बांधकाम कामगार योजना 5000:  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना तसेच त्यांच्या पाल्यांना पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने खालील प्रमाणे तीन योजना राबविण्यात आलेले आहेत या योजनेचे सविस्तर माहिती आम्ही खाली दिलेली आहे.  या योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे 3 प्रकारच्या योजना राबविल्या जातात- कामगारांना अवजारे खरेदीसाठी पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य- 5000/-  कामगारांच्या पाल्यांना प्रतिवर्षी पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य- 5000/-  बांधकाम कामगारांना बोनस सुविधा पाच हजार रुपये- 5000/- योजनेचे उद्दिष्ट - बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना अवजारे खरेदी करण्यासाठी, दिवाळीत बोनस च् माध्यमातून तसेच पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.  कामगाराचे जीवनमान सुधारणे.  1. कामगारांना अवजारे खरेदीसाठी पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य:  बांध...

माघेल त्याला शेततळे योजनेसाठी अर्ज कसा करावा? योजनेच्या अटी काय आहेत?

इमेज
 माघेल त्याला शेततळे योजनेसाठी अर्ज कसा करावा? योजनेच्या अटी काय आहेत? माघेल त्याला शेततळे  आपल्याला माहिती आहे, की हवामान बदलामुळे आजकाल पावसाच्या हंगामात देखिल बदल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठीच्या पाण्याचे नियोजन करणे अवघड झाले आहे. पिकांना वर्षभर पुरेसा पाणी पुरवठा व्हावा यासाठी शेततळे अगदी फायद्याचे ठरते. यामुळेच महाराष्ट्र शासनाने राज्यांतील शेतकऱ्यांसाठी 'माघेल  त्याला शेततळे' ही महत्त्वाकांशी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेततळे तयार करण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते. महाराष्ट्रातील कित्येक नागरिकांची उपजीविका ही पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. बहुतांश भागातील कोरडवाहू शेती ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. सध्याच्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे कित्येक वेळा दुबारा पेरणी किंवा आलेले पीक जळून जाण्याचा प्रकार घडतो. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेततळे हे अत्यंत उपयुक्त आहे. शेततळे तयार करण्यात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता महाराष्ट्र शासन पुढे झाले आहे. शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पादनात वाढ होऊन श...

अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय! - Anganwadi Workers

इमेज
 अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय! - Anganwadi Workers                                अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ - अंगणवाडी सेविकांसाठी (Anganwadi Workers) आनंदाची बातमी समोर येत आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (cabinet meeting) घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तर ज्या सेविकांनी लाडके बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आदिती तटकरे म्हणाल्या की, आज मंत्री मंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी त्या प्रस्तावाला पाठिंबा दिलामक आहे. मानधनात साधारणतः 50 टक्के वाढ आम्ही केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ - ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना 3000 अधिक मानधन देण्य...

आता नवीन विहिरीसाठी मिळणारं 4 लाख रुपयांचे अनुदान

इमेज
आता नवीन विहिरीसाठी मिळणारं 4 लाख रुपयांचे अनुदान बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना-  सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत यंत्र सामग्री आणि सिंचन विहीर या दोन नवीन बाबींचा समावेश केला आहे. अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना बैलचलित आणि ट्रॅक्टर चलित अवजारांची खरेदी आणि विंधन विहिरींसाठी प्रत्येकी 50000 रुपयाचा अनुदान देण्यात येणार आहे.  याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी (ता. १) प्रसिद्ध करण्यात आला आहे. या योजनेचा आर्थिक मापदंड वाढवणे, निकषांमध्ये सुधारणा आणि नवीन घटकांचा समावेश करण्यासंबंधी मंत्रिमंडळ बैठकीत 5 सप्टेंबर रोजी मान्यता देण्यात आली होती.  राज्य सरकारकडून 2017 पासून योजना राबविल्या जात आहे. यामध्ये अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदणे, जुनी विहीर दुरुस्त करणे, इनवेल बोरिंग, वीज जोडणी आकार, पंप संच पाईप खरेदी, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, परसबाग, सूक्ष्म सिंचन या बाबींसाठी अनुदान देण्यात येतं. योजनेत सुधारणा काय ? बैलचलित आणि ट्रॅक्टर चलित अवजारे अनुदानास पात्र  नवीन विहिरी बाबत 4 लाख अनुदान मर्यादेपर्यंत विहिरीची खिळी असावी. 12 मीटरची अट रद्द.  ...

एसटी बस ची नवीन स्कीम लॉन्च बाराशे रुपये भरा आणि वर्षभर फिरा.. !!

इमेज
 एसटी बस ची नवीन स्कीम लॉन्च बाराशे रुपये भरा आणि वर्षभर फिरा.. !! New Scheme Launched MSRTC -       एसटी बस ची नवीन स्कीम लॉन्च बाराशे रुपये भरा आणि वर्षभर फिरा..  New Scheme Launch ST : MSRTC या नावाने प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने "आवडेल प्रवेशही प्रवास योजना" किंवा "तुम्हाला आवडते कुठे प्रवास करा" ही नवीन पूर्ण आणि वापर करता अनुकूल प्रवास योजना सादर केली आहे. 1988 पासून सुरू असलेला हा उपक्रम प्रवाशांना महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण करण्यासाठी अभूतपूर्व लवचिकता आणि सुविधा प्रदान करतो. या सर्व समावेशक मार्गदर्शकांमध्ये आम्ही या योजनेचे फायदे आणि तुमच्या पुढील साहसा साठी तुम्ही त्याचा अधिकाधिक फायदा कसा मिळवू शकता याची माहिती घेऊ.  योजना समजून घेणे- योजनेचा GR बघण्यासाठी आणि संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा  "तुम्हाला आवडते कुठेही प्रवास करा" ही योजना विविध प्रवाशांचा गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेली आहे, मग तुम्ही एखाद्या लहान प्रवासाची योजना करत असाल किंवा महाराष्ट्राचा विस्तारित अन्वेषण करत असाल. या योजनेचे म...