पोस्ट्स

कापूस उत्पादकतेत घसरण.... वाचा सविस्तर

इमेज
भारताच्या तुलनेत ब्राझील, चीन, पाकिस्तानची आघाडी  Cotton Production Decreases:  जगात कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या भारताचे कापूस उत्पादकता गेल्या दशक वरात सतत कमी होत आहे. चीन पाकिस्तानच्या उत्पादकतेपेक्षा ही उत्पादकता कमी आहे. परिणामी कापूस उत्पादनात ही घट येत असून दर्जेदार आणि पुरेशा कापूस पुरवठ्यांचे संकट देशात तयार होऊ लागले आहे.  Cotton Production Decreases: जनुकीय सुधारित कापूस वान (जीएम) किंवा (3gm) कापूस वाहनाची मागणी गेल्या दशकभरापासून कापूस उत्पादक शेतकरी आणि उद्योगही करीत आहेत. मात्र, या दृष्टीने कोणतेही काम न झाल्याने देशाचे कापूस उत्पादकता व उत्पादन कमी होत आहे. आगामी काळात भारत कापूस आयातदार देश बनेल, असेही संकेत आहेत. देशात रोगराई, गुलाबी बोंड आळी व अन्य समस्यांना प्रतिकारक्षम तक धरणारे कापूस वान उपलब्ध होत नसल्याने शेतकरी त्रासले आहेत. 2005 नंतर देशात कापूस उत्पादन सतत वाढले. उत्पादन सतत वाढले कापसाचे उत्पादकता देशात 350 किलो रुई प्रति हेक्टर वरून 535 ते 540 किलो रुई प्रति एकरपर्यंत पोहोचली. विविध देशांची मागील तीन वर्षातील सरासरी कापूस उत्पादकता- (उत्...

Ration Card : ई-केवायसी करा अन्यथा रेशन कार्ड होणार रद्द प्रशासनाने या तारखेपर्यंत दिली अंतिम मुदत

इमेज
 Ration Card :  ई-केवायसी करा अन्यथा रेशन कार्ड होणार रद्द प्रशासनाने या तारखेपर्यंत दिली अंतिम मुदत ''National Food Security Scheme: अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. '' Ration Card : ई-केवायसी  राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना ( Ration Card ) ई-केवायसी चे बंधन घातले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ( National Food Security Scheme)- गरीब गरजूंना रेशन धान्य पुरवठा केला जातो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना सरकारने  ई- केवायसीची अट घातली आहे. योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई- केवायसीतून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली आहे. ई- केवायसी ( E- kyc) न केलेल्यांचे रेशन धान्य, तसेच रेशन कार्ड 1 नोव्हेंबर पासून बंद होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना ( Ration Card) ई- केवायसीचे बंधन घातले आहे. अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. मात्र, तरी...

"Adhaar Updation Center's | आधार कार्ड अपडेट करणे झाले सोपे आणि सुलभ; या ठिकाणीही मिळणार सुविधा"

इमेज
 "Adhaar Updation Center's | आधार कार्ड अपडेट करणे झाले सोपे आणि सुलभ; या ठिकाणीही मिळणार सुविधा" Adhaar Updation  Adhaar Updation Center's|  आपले आधार कार्ड हे आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा असा ओळखीचा पुरावा आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड आहे. अगदी नवजात जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्ध झालेल्या लोकांपर्यंत सगळ्यांकडे आधार कार्ड आहे. कारण आधार कार्ड आपल्या भारतातील ओळखीचा मुख्य पुरावा आहे. परंतु आपल्याला या आधार कार्ड मध्ये वेळोवेळी अपडेट करावे लागतात. जर तुम्हाला देखील तुमच्या आधार कार्ड अपडेट (Adhaar Updation Center's) करायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. आतापर्यंत आधार कार्ड अपडेट करताना नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतु आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला अत्यंत सुलभ प्रक्रिया मिळणार आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लोक आधार केंद्रावर जाऊन लांब लचक रांगा लावत होते. परंतु आता तसे करण्याची काहीही गरज नाही. यासाठी अत्यंत सोपा पर्याय सरकारने जाहीर केलेला आहे. पोस्ट इंडिया ने त्याच्या सोशल ...

'पोकरा'मध्ये 21 जिल्ह्यांतील 6959 गावांचा नव्याने समावेश! तुमच्या गावाचे नाव आहे का तपासा...?

इमेज
 'पोकरा'मध्ये 21 जिल्ह्यांतील 6959 गावांचा नव्याने समावेश! तुमच्या गावाचे नाव आहे का तपासा...? Pocra Yojna Maharashtra  Pocra Yojna Maharashtra 2024 - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प याच्या अंतर्गत पोखरा ही योजना येते. ही पोखरा योजना शेतकऱ्यांसाठी बनवली आहे. पोखरा योजनेत मार्फत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम योजना आहे. त्यामध्ये किती टक्के अनुदान दिले जाते व यामध्ये कुठल्या योजना समाविष्ट आहे ते आपण जाणून घेणार आहोत. ही योजना गरजू शेतकऱ्यांना व य योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे पोखरा योजनेअंतर्गत यामध्ये 21 जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत.  हे जिल्हे पुढीप्रमाणे आहेत : अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ. भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव या प्रकल्पाला दिलेले आहे ज्ञानदीप देशमुख यांनी कृषी विभागामध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी केलेली आहे.  यादीत तुमच्या गावाचे नाव तपासण...

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती ( ICDS Bharti )

इमेज
 एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती ( ICDS Bharti ) जाणून घ्या अर्ज प्रकिया  एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती  ICDS Requirement: महिला व बाल विकास विभाग एकात्मिक विकास सेवा योजना अंतर्गत मुख्य सेविका गट-क संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील एकूण 102 रिक्त पदांच्या भरती करिता फक्त पात्र महिला उमेदवाराकडून विभागाच्या    https://icds.gov.in   या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 14/10/2024 रोजी 11:00 वा. पासून ते दिनांक 3/11/2024 रात्री 23:55 वा. या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदांच्या भरती करता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ( Computer Based Test ) ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेमधून महाराष्ट्र राज्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्पांतर्गत सरळसेवेच्या कोट्यातील गट-क संवर्गातील मुख्यसेविका यांची 102 पदे भरण्यात येणार आहेत. परिक्षा दिनांक: याबाबतची माहिती    https://icds.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उमेदवारांच्या ऑनला...

लाडकी बहीण योजना सरकारने तुर्तास थांबवली! काय आहे कारण ? जाणून घ्या

इमेज
 Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना सरकारने तुर्तास थांबवली! काय आहे कारण ? जाणून घ्या लाडकी बहीण योजना सरकारने तुर्तास थांबवली!  कोटी महिलांना आगाऊ रक्कम मिळाली, दहा लाख महिला वंचित राहण्याची शक्यता  बहुचर्चित 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना सरकारनं तूर्तास थांबविली आहे. राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने हा निर्णय घेतला आहे. मात्र 2 कोटी 34 लाख महिलांच्या बँक खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा आगाऊ हप्ता जमा झाला असल्याने निवडणूक आयोगाला लाडक्या बहिणींनी गुंगारा दिला आहे. आता केवळ दहा लाख महिलांच्या खात्यात अद्याप हप्ता आलेला नाही. मतदारांवर आर्थिक लाभ देऊन प्रभाव टाकणाऱ्या योजना ताबडतोब थांबविल्या जाव्यात अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून सर्व प्रशासकीय विभागांना आज पुन्हा देण्यात आले आहेत. आर्थिक लाभ देणाऱ्या कोणत्या योजना आहेत? याचा आज पुन्हा आढावा घेण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सर्व विभागाकडे याबाबतची विचारणा केली आहे. त्यावेळी महिला व बालकल्याण विभागाची "लाडकी बहिण" योजना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देत असल्याकड...

आता शेतकऱ्यांना मिळणारं 15 लाखाचे कर्ज: शेतकऱ्यांनो! गट शेतीसाठी केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून देते 15 लाखाचे अनुदान अर्ज कसा करायचा जाणून घ्या ?

इमेज
 Government Scheme: शेतकऱ्यांनो! गट शेतीसाठी केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून देते 15 लाखाचे अनुदान अर्ज कसा करायचा जाणून घ्या ? "प्रधानमंत्री किसान एफपीओ योजना" असो या योजनेचे नाव आहे. या योजनेचा लाभ शेतकरी उत्पादक संघटनेशी संबंधित शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. प्रधानमंत्री किसान एफपीओ योजना Pm Kisan Yojana: केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवते. देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या अजूनही शेतीतून आपला उदरनिर्वाह करते, त्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार विशेष लक्ष देते. सरकार शेतकऱ्यांसाठी ही अनेक मोठ्या योजना राबवत आहे, ज्याच्या देशातील करोडो शेतकऱ्यांना फायदा होतो. आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्या शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक मदत दिली जाते. देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी विविध योजना राबवत आहेत. पी एम किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम होण्यासाठी चालविली जात ...